<p style="text-align: justify;"><strong>रत्नागिरी :</strong> कोकणचे मंत्री आणि आमदार, खासदार केवळ नावापुरेच आहेत. त्यांचा काहीही उपयोग नाही. अशाच प्रकारची प्रतिक्रिया मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जनमाणसामध्ये पाहायाला मिळत होती. समाजमाध्यमांवर देखील अशा चर्चांना ऊत आला होता. त्याला कारण होते ते कोरोना. कारण रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत होते. पण,

from maharashtra https://ift.tt/3eexTHS